Posts

Showing posts from 2009

माजले बिल्डर आणि इतर

बिल्डरच्या गुंडांची मारहाण हे तर नेहेमीचेच आहे.. आज जाग आली काय?? बिल्डर लोक असा चोरून FSI नेहेमीच विकत असतात.. आणि त्यांना कधीच शिक्षा होत नाही.. कारण महापालिके पासून, पोलीस, नगरसेवक आणि टाऊनशिप प्लांनिंग च्या सर्व कुत्र्यांना त्यांनी तुकडा टाकलेला असतो.. असली हि बिल्डर ची जात ठेचायला पाहिजे.. नुसते हेच नाहीतर रिकाम्या प्लॉटमध्ये तर खूप घोटाळे करतात. एक प्लॉट ४ लोकांना विकतील, अतिक्रमण करील, जर जागा रिकामी असली तर लगेच तिथे अतिक्रमण करतील आणि तिथे कुठल्या तरी राजकीय बिल्डरची पाटी लावतील म्हणजे जर कुणी आलेच तर धाक बसेल.. आणि मग लोकल गुंड लोक आणि बिल्डर ती जागा हडप करून त्यावर बिल्डींग बांधतील आणि विकतील.. ज्याची जमीन गेली त्याला जर नशीब असले तर थोडे फार पैसे मिळतील नाहीतर ते पण नाही.. पोलीस लोक FIR लिहून घायचे पैसे घेतात.. आणि जर सरळ मार्गाने त्यांना सांगितले तर तुमच्यावरच कसलातरी फालतू गुन्हा दाखल करतात.. साले सगळेच हलकट.. सरकार कुठल्याही पक्षाचे असो.. त्यांचे एकच काम पैसे खाणे.. लोकांशी काहीही देणे घेणे नाही.. --------------------------------------------------------------------------...

न्यायाचे धिंडवडे

बलात्काराची राजधानी असलेल्या दिल्ली च्या बाजूचे हरियाना, इथे १९ वर्षापूर्वी एका हलकट पोलीस अधिकार्याने एका १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला.. त्या बलात्कार नंतर त्या मुलीच्या कुटुंबाला पोलिसांनी दिलेला त्रास आणि त्यातूनही ती केस दाबण्याचा प्रयत्न केवळ संतापजनक आहे.. आणि आपल्या भिक्कार न्यायालयाने १९ वर्षांनी त्या नराधम पोलीस अधिकार्याला किती सजा द्यावी ? सहा महिने सक्तमजुरी ?? अरे जिथे अल्पवयीन मुलीवर बलात्काराला फाशी व्हावी तिथे फक्त ६ महिने.. न्यायाधीश काय नशेत आहे का ? कि त्याला पण दिलेत पैसे आणि केले थोबाड गप्प? कसा सामान्य जनता विश्वास ठेवणार ह्यांच्यावर ? हे तर न्यायावर आणि न्यायालयावर लघुशंका केल्यासारखे आहे.. आणि ह्या नराधम राठोडला पोलिस महासंचालकपदावर बढती दिली.. हे असले सरकार आणि हे असले न्यायालय.. मी थुंकतो असल्या न्यायव्यवस्थेवर.. राठोडला निवृत्तीनंतर सात वर्षांनी शिक्षा सुनावली जावी हे या व्यवस्थेचे यश नसून, तो ही व्यवस्था किती सडलेली आहे, याचा लाजिरवाणा पुरावाच आहे.. कुणी "रंग दे बसंती" मधल्यासारख्या वीरांनी ह्या असल्या सडक्या लोकांना शिक्षा दिली पाहिजे.. आपण क...

कायदेशीर चोरी

मंत्र्याबरोबरचा विमानप्रवास मोफत याला म्हणतात कायदेशीर चोरी... किंवा कायदेशीर लुटालूट.. कायदा हेच हरामी करणार मग करतांना स्वतःचाच विचार करणार.. जर ह्या कुत्र्यांना कुठे विसित द्यायची आहे तर कुटुंब कशाला घेऊन तरफडायचे.. कुटुंब आणि नातेवाईक त्या विसित च्या ठिकाणी जाऊन काय करणार ? त्यांचे तिथे काय काम.. काय सहल आहे काय ? ते देखील करदात्यांच्या पैशांनी ? आधीच हे खासदार, आमदार, नगरसेवक कामे करत नाहीत.. बघावे तेव्हा स्वतःचे खिसे भरण्यात मग्न.. आणि हे भिक्कारचो** विमानाच्या प्रवासाचे पैसे पण भरू शकत नाही काय ? अरे काही जनाची नाही तरी मनाची तरी बाळगा !! भारत रसातळाला जात आहे त्याची हि तर नांदी आहे.. इथे कुंपणच शेत खातेय त्याला शेतकरी काय करणार.. भारतात जन्म होणे म्हणजे काही पूर्वजन्मीचे भयाण पाप असावे.. -------------------------------------------------------------------------------------------------------- अजितदादा व पतंगराव कदम यांच्या संस्थांना कात्रजचा भूखंड देण्यास स्थगिती बरे झाले .. कशाला पाहिजे भूखंड.. आणि तेदेखील मोक्याच्या जागी ?? भारती विद्यापीठाच्या नावाने किती जागा लाटली रे पतन्ग्य...

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे

"वेगावर नियंत्रण आणण्यासाठी वरळी सी फेसवर काही दिवसांपूर्वी 'स्पीड गन' ठेवल्या. या गनमधून प्रत्येक गाडीचा वेग मोजता येतो. वेगाची मर्यादा ओलांडली तर ड्रायव्हरला दंड होतो." असले सुसाट चालवणारे रस्त्यावरून चालत असलेल्या लोकांचा जीव घेतात.. आणि आपले महान न्यायालय त्यांना शिक्षा करू शकत नाही .. सलमान खान, संजीव नंदा, परेरा पासून परवा परवा त्या कुणी सोधीने एकाचा जीव घेतला दिल्ली मध्ये आपल्या मर्सिडीज खाली.. अशी हलकट प्रवृत्ती थांबवायची असेल तर स्पीड गन नको खरीच गन ठेवायला हवी.. केले उल्लंघन घाल गोळी.. असे ५-५० मारू देत मग येतील सगळे ठिकाणावर.. सिग्नल तोडून जाणारे तर झेब्रा क्रोस्सिंग वर चालणार्यांकडे लक्ष पण नाही देत.. आणि मग बिचारे चालणारे कधी कधी जखमी होतात आणि हे चोर जातात पळून.. असल्या लोकांना देखील तसेच मारले पाहिजे त्याशिवाय थांबणार नाही हे.. मला माननीय लेखक पु.ल. देशपांड्यांच्या असा मी असा मी (किंवा माझे पौष्टिक जीवन) मधले वाक्य आठवते.. "आपल्या लोकांच्या हंटर हवा" आणि तेच खरे आहे.. २-४ हंटर पडले बुडावर की सुधारतील बरोबर.. त्याशिवाय अवघड आहे.

हिझडे न्यायालय

कसाब चे कबुलीजबाब फिरवणे आणि न्यायालयाला झुलवत ठेवणे ह्याला काय म्हणावे.. " जबाब पोलिस दडपणाखाली घेतले गेले, हे नेहमीचे कारण देत कसाबने हे कबुलीजबाब एप्रिलमध्ये नाकारले आणि पहिली कोलांटउडी मारली. मात्र जुलैमध्ये त्याने थेट खटला चालविणाऱ्या न्यायाधीशासमोरच गुन्हा मान्य करून सर्वांनाच अनपेक्षित धक्का दिला. यावेळी कोर्टाने त्याला परिणामांची कल्पनाही दिली होती. परंतु कसाबने गुन्हा मान्य केला एवढेच पुरेसे मानून त्याला शिक्षा ठोठावण्याचा पर्याय न्यायाधीश टाहलियानी यांनी स्वीकारला नाही. साक्षीपुरावे नोंदवण्याचे काम सुरूच ठेवले. ".. साक्षी पुरावे करण्यात न्यायाधीश(?) टाहलियानी ला काय इंटरेस्ट होता ? मूर्ख माणूस.. आता बसा हजार वर्ष साक्षी पुरावे करत.. नाही कुणी कुत्र विचारत तुमच्या असल्या षंढ न्यायाला.. काय जगाला आपली न्यायव्यवस्था किती ग्रेट आहे असे दाखवायचे आहे का ? ---------------------------------------------------------------------------------------------------------------- पाण्याच्या अफाट गळतीमुळे ३३ धरणांची सुरक्षितता धोक्यात इथे पाणी गळती, दिलेल्या निधीला पाय फुटतात, लोकांना ...

कसाबला फाशी देण्याची घाई नाही - शशी थरूर

कसाबला फाशी देण्याची घाई नाही - शशी थरूर एक काम करा थरूर तुम्ही.. त्याला जावई का नाही करून घेत.. थोबाड आहे म्हणून काय वाट्टेल ते बोलायचे ? कसला पुरावा आणि कसली साक्ष ? CCTV वर चा पुरावा काय कमी आहे का ? २ दिवसात माहिती काढून फाशी द्यायची सोडून बसले त्याची सरबराई करत.. ह्याच्या घरचे कुणी मेले नाही त्या हल्ल्यात म्हणून मुक्ताफळ उधळतोय.. आणि म्हणतोय "भारतात लोकशाही न्यायालयीन प्रक्रिया अस्तित्वात आहे आणि त्याचे आम्ही पालन करू".. अरे कुठल्या नशेत आहे कि काय ? कसली डोंबलाची न्यायालयीन प्रक्रिया.. इथे २० वर्षे लागतात खटला संपायला.. दिवाणी खटले तर पिढ्यानपिढ्या चालतात. आणि लोकशाही बोकाळली आहे.. त्याची लक्तरे कधीच झालीत.. अफझल गुरु अजून आहे जिवंत.. संसदे वर हल्ला झाला त्याला दशक झाले तरी अजून काहीही हालचाल नाही .. तो बसला आहे तुरुंगात देशच्या करदात्यांचे पैसे उडवत.. आणि हे असले थरूर सारखे सरीसृप भिक्कार्डे त्यांना जिवंत ठेवतात.. असल्या हल्ल्यामध्ये जर दोन तीनशे (नव्हे लाख) राजकारणी मरायला पाहिजे.. थोडी भारतातली घाण तरी कमी झाली असती.. कसाब डुकराने सामान्य लोक संपवायच्या ऐवजी हे राजक...

ROUNDUP

कसाबने कबुलीजबाब फिरवला -- सरळ आहे त्याला भारतीय न्याय चांगली माहित आहे.. हि भिक्कार न्यायव्यवस्था काहीही करू शकता नाही.. अजून २० वर्षे चालवेल तो खटला... मुळात आजच्या त्याच्या साक्षीमुळे आपली न्यायव्यवस्था आणि सरकार किती कुचकामी आहे हे दिसले.. in laymans language तो आपल्या कोर्टावर "थुंकला" (इथे बर्याच बाकी क्रिया अपेक्षित आहेत) आणि म्हणाला बघू तुम्ही काय करताय.. जो देश त्यांच्या लोकांची सुरक्षा नाही करू शकत नाही आणि सरळ दिवसाढवळ्या लोकांना मारणार्याला गोळ्या घालू शकत नाही तिथे सामान्य माणूस कसे राहणार.. आणि हे बाकी देशवादी पक्ष शिव-सेना, म.न.से. भा.जा.प. कॉंग्रेस काय करत आहे ?? काहीही नाही.. भारत राम भरोसे / अल्लाच्या कृपेने / ख्रिस्ताच्या दयेने चालू आहे.. किती दिवस अशी हेटाळणी जनतेची ?? एक दिवस क्रांती होणार अशी अशा करूत.. दिसला राजकारणी कि हाण चप्पल असे दिवस येणार.. ------------------------------------------------------------------------------------- महागाई रोखा; अर्थमंत्र्यांचेच केंद्राला साकडे शेतकर्याच्या जमिनी पडीक करून त्यावर बिल्डिंग बांधायच्या.. सेवलेकर सारख्या बिल्...

इंटरनेट म.टा. चे पहिले पान

online म.टा. चे पहिले पान उघडताना जरा जपून उघडावे लागते.. हापिसात नक्कीच.. हे मूर्ख येडपट लोक त्यावर असे फोटो आणि मजकूर टाकतात.. * सेक्सी बॉलिवूड बेब्स * बॉलिवूड मसाला * सेक्सी जिया खान च्यायला !! मराठी वृत्तपत्र आहे की कुठले चीप गॉसीप मँगेझीन ?? साधा सल्ला म.टा. वाले अतिशहाणे विचारतील की मग तुम्ही का वाचता.. नका वाचू .. पण माझे म्हणणे आहे की तुम्ही जबाबदार (?) वृत्तपत्र आहात तर असे चावट वृत्त का छापता ? अर्धवट डोक्याचे.. संपादक काय पिऊन पडलेत काय ?

थोडक्यात १४/१२/२००९

बिल्डर सेवलेकरांना अंतरिम अटकपूर्व जामीन - या बातमीला इतके महत्व मिळण्याचे कारण म्हणजे पत्रकारांना मारहाण झाली.. हे हरामखोर बिल्डर लोक रोजच लोकांना धमकावत असतात आणि त्यांना लुटत असतात, सामान्य लोकांच्या जमिनी हडप करतात स्थानिक गुंडांच्या मदतीने तेव्हा इतका नाही गदारोळ होत ते ? "खोसला का घोसला" सारख्या तर अगणित केसेस आहेत पुण्यात.. बिल्डर पोलीस लोकांना खुश ठेवत असतात त्यामुळे पोलीस साधी तक्रार पण नाही लिहून घेत.. आणि जर अगदी कुणी कोर्टात जायचे म्हणाले तर सरळ थोबाड वर करून पैसे मागतात.. आणि सगळे करून कोर्टात गेलेच तर आपले महान कोर्ट निकाल पक्षकाराचा "निकाल" लावेल.. २० वर्षे ठेवेल केस रखडत.. दीपक मानकर चे काय झाले? अनिल भोसले इतक्या लवकर इतका वर कसा पोचला.. गोयल गंगा च्या निकृष्ट बांधकामाने एकाचा जीव गेला होता ना त्याचे काय झाले ? TDR प्रकरणात तर किती बिल्डर, नोकरशहा आणि किती राजकारणी लोक अडकले आहेत याचा काही हिशोबच नाही.. असे हजारो बिल्डर रोज लोकांना नादात असतात.. कोलते पाटील तर बांधलेल्या बिल्डींग ची सोसायटी करत नाही आणि मग FSI घेतो आणि कुठेतरी दुसरीकडे वापरतो.. आणि ...

१० दिसेम्बर २००९ - बातम्या आणि प्रतिक्रिया

दारुबंदीच्या राणेंच्या मागणीवर विरोधक आक्रमक (http://epaper.esakal.com/esakal/20091210/4850356728539778721.htm) छान !! विरोधक दारुबंदी सारख्या महत्वाच्या विषयाच्या विरुद्ध टीका करतात आणि "विरोधकांनी याच मुद्‌द्‌यावरून विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले होते." याने काय नुकसान झाले?.. धन्य ते विरोधक आणि धन्य ते सरकार.. एक म्हणतो कि दारूबंदी करा आणि एक मंत्री म्हणतो कि सर्व धान्यापासून दारू गाळा.. ------------------------------------------ 'तेलंगण'मुळे आंध्रात तीनशे कोटींचे नुकसान (http://epaper.esakal.com/esakal/20091210/5363106276985390691.htm) मला हे वेगळे राज्य का असावे हे कधीच नाही कळले.. झारखंड चे आपण वेगळे राज्य केले.. काय झाले तिथे? मधु कोडा सारख्या हरामी लोकांनी त्या नाव राज्याला अजून नागडे केले.. आदिवासींचे पुनर्वसन तर दूर त्यांनाच लुटले.. आता तेलंगणा झाले आपल्याकडे वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरू लागेल... आणि तिथे नक्की नैसर्गिक संपत्ती आणि जंगलांच्या जोरावर ते राज्य चालवणार .. अमरावती, अकोला. वर्धा, वाशीम इथे कुठली इकोनोमी आहे ते मला तरी नाही माहित.. नागपूर त...

९ डिसेंबर २००९ - बातम्या आणि प्रतिक्रिया

सकाळ चे हिझडे प्रतिक्रिया छापत नाहीत म्हणून हा घाट... बातमी - भाजपवर विश्‍वास ठेवणे ही नरसिंह रावांची चूक (http://72.78.249.124/esakal/20091208/5333511778995326923.htm) प्रतिक्रिया - उकरा.. सगळे उकरा.. आणि देशाला परत दंगलींच्या खाईत लोटा.. राजकारना पायी लोकांचे जीव घेतील.. आता जे झाले ते झाले ना.. काय उपयोग आहे ह्या गोष्टींचा? ------------------------------------------------------------------------------------------------- बातमी - शिवसेना-भाजपचे पाणी-माफियांशी संधान - नीतेश राणे प्रतिक्रिया - आत्ताच कसे ह्याला पाणी आठवले.. उगाच आपले काहीतरी.. दुसर्यावर टीका करून काहीही मिळत नाही.. मग पालिके मध्ये कॉंग्रेस आहे ना.. हा प्रश्न प्रसिद्धी माध्यमात उठ्व्ल्यापेक्षा पालिकेत उठवला तर जास्त योग्य नाही का.. युसलेस माणूस.. "स्वाभिमान' ही राजकीय नव्हे; तर सामाजिक प्रश्‍नासाठी लढणारी संघटना असल्याचे सांगितले." असे म्हणतो थोबाड वर करून.. कुठले सामाजिक प्रश्न सोडवले स्वाभिमान ने ? भरपूर आहेत.. गावान्माध्या जा.. शेतकरी आत्महत्या, नोकरशाही, धान्याचे दलाल हे बघा आधी.. --------------------- ...

बातम्यांवर प्रतिक्रया (7,8 dec 2009)

बातम्यांवर प्रतिक्रया -- भुक्कड सकाळ (म.टा.)च्या moderators ना लाज वाटते छापायला प्रतिक्रिया.. १. आता प्या मका, ज्वारी, बाजरीची दारू! (http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5313250.cms) बघा बघा.. महाराष्ट्र किती पुढे जातोय.. प्रगतीशील आहे.. इथे लोकांना खायला नाही आणि हे हरामखोर चोर मंत्री अशा योजना काढत आहेत.. काय अक्कल आहे ह्या भिक्कारड्यांची.. शेतकरी थोडे जास्त पैसे येतात म्हणून आपले धान्य गुत्त्यांना विकणार.. आणि सरकार त्यातून महसूल कमावणार.. आणि सामान्य बाजारपेठेत ज्वारी, मका आणि बाजरी चे भाव आकाशाला भिडणार.. मग सामान्य लोकांनी भूक लागल्याची जाणीव होऊ नये म्हणून हि दारू प्यायची का गणेश नाईक.. अक्कल आहे का या मंत्र्याची ठिकाणावर.. दारूचे दुष्परिणाम माहित नाहीत कि काय त्याला.. आणि त्याचा मालक अशोक चव्हाणचा काय गुडघ्यात मेंदू आहे का.. अशा प्रस्तावाला थोबाड वर करून मान्यता द्यायला... आमदारांचे निलंबन मागे घेतल्यास सरकारची 'थू' :आझमी आता झाले ते गेले ना.. ह्या अबू आझमीने आडमुठेपणा केला आणि खाल्ली कानाखाली.. पुढे त्याचे किती कौतुक.. पण काही लोक कुत्र्याच्या शेपटासारख...

नितेश राणे चा मोर्चा आणि इतर गणित

या मध्य ठळक गोष्टी अशा वाचनात आल्यात.. १. टॉवर आणि मॉल्सना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत असून सर्वसामान्य मुंबईकरांच्या घरात मात्र पाण्याची वानवा आहे. - हा अगदी बरोबर मुद्दा आहे २. हा मोर्चा महापौर निवडणुकीत कांही चमत्कार घडविता आलानाही त्या निराशेपोटी काढण्यात आला होता हे सांगायला कोण ज्योतिष्याची गरज नाही. 3. डोक्यावर रिकाम्या बादल्या घेऊन ‘पाणी, पाणी’ अशी घोषणाबाजी करीत नाचणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की होऊ लागली. ४. पोलीस अडवत असल्याचे जाणवताच कार्यकर्ते पोलिसांना अद्वातद्वा बोलू लागले. - आता पोलिसांना काहीपण बोलणे हे कुठल्या तत्वात बसते ? ५. मोर्चाची परवानगी राणे नी घेतली होती का? ६. नितेश राणे चा मतदार संघ सिंधुदुर्ग आहे मग मुंबई मध्ये मोर्चा काढायची काही गरज आहे का? ७. महसूल मंत्री नारायण राणे यांचे पुत्र यापलीकडे नितेश राणे यांची काही ओळख आहे का? की त्या ओळखीच्या पलीकडे स्वतःचे political clout निर्माण करण्यासाठी हा मोर्चाचा घाट घातला.. ८. मोर्ह्कामध्ये किती लोक मुंबईकर होते? जर मुंबईकरांना अजून पाणी टंचाई बद्दल काहीही बोलायचे नाही तर नितेश राणेंना सिंधुदुर्ग सोडून इथे मो...

स्वाभिमान संघटनेच्या मोर्चावर लाठीमार, एक ठार

हे वाचले http://72.78.249.124/esakal/20091203/4694029027472525415.htm आणि वाटले बरोबर आहे.. नितेश राणे आता राजकीय प्रष्ट होऊ पाहतो आहे.. काहीतरी सतंत करायला हवा.. मुळात पाणी प्रश्नावर मोर्चा काढून तोदादा निघणार आहे का.. आणि मोर्चा काढणार, ट्राफिक ची वाट लावणार आणि वर महापालिकेत घुसायचा प्रयत्न करणार.. जर तिथे मोडतोड केली असती ह्या लोकांनी तर बाकीची कामे अजून रखडली असती ना.. आणि मोर्चाचे टायमिंग बघता महापौर निवडणुकीत झालेला पराभवाची निराशा तर नाही ना असा विचार मनाला चाटून गेला.. जर प्रत्येक जण असेच मोर्चे काढून महापालिकेच्या कामामध्ये अडथळे आणू लागला तर कसे चालेल? नितेश राणेंचा मोर्चा होता, त्यावर लाठीमार झाला आणि त्या मध्ये एक मृत्यू झाला तर हि जबाबदारी पोलिसांइतकीच नितेश राणे ची नाही का.. जर मोर्चाचे नेतृत्व मोर्चाला सांभाळू शकत नसेल तर मोर्चे काढायचेच कशाला ? जर नितेश राणेला एवढीच पाणी प्रश्न मिटवायची हौस आहे तर त्याने कोकणात, आपल्या स्वतःच्या मतदार संघात काहीतरी क्रांती करून दाखवावी.. जेणे करून सर्व देश ते आचरणात आणेल.. पण हे राजकारणी चोर असे काहीही करणार नाही.. त्यांना कुठल्याही ...

सकाळ : एक दळभद्री वृत्तपत्र

कुठलेही वृत्तपत्र स्वतंत्र विचाराचे असावे.. मुळात राष्ट्रवादी च्या हातात कारभार गेल्या पासून सकाळची वृत्ती आणि बातम्यांचा पत पार खालावली आहे.. महत्वाच्या बातम्या त्यामध्ये नसतातच.. उ.दा. मुश्रीफ चे पुस्तक, करकरे आणि २६/११ बद्दलचा गोंधळ, मुंबईतली महापौर पदाची निवडणूक मतदान.. मी एक खूप छान मत वाचले होते सकाळ बद्दल.. "सकाळ हा पेपर शौचालयात वाचावा आणि तिथेच टाकून द्यावा.! मजेशीर वाटले आणि आता पटले. आणि प्रतिक्रिया तर काय महान असतात. शिवीगाळ काय, एकमेकांना उद्देशून लिहिलेले काय.. आणि सकाळ वाले प्यायल्या सारखे न वाचता छापतात..

मुश्रीफ : एक मूर्ख माणूस

"हु किल्ड करकरे" या पुस्तकावरचा म.टा. मधला लेख वाचला.. कालच लोकसत्ता मध्ये थोड्या वेगळ्या सुराचा लेख होता.. आणि आज महाराष्ट्र टाईम्स मधला लेख वाचून तर तळपायाची आग मस्तकात गेली. या मूर्खाची किती अक्कल चालावी बघा.. आयबी ही देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी काम करणारी गुप्तचर संस्था आहे की घातपात करणारी एजन्सी असा संशय निर्माण व्हावा असा घटनाकम या पुस्कात रंगवण्यात आलाय. हे कसाब चे घोंगडे भिजत ठेवले न आपण एक वर्ष त्याचे हे परिणाम.. मुश्रीफ सारखी बिनडोक कुत्री लागलीत भुंकायला.. हे मूर्ख पात्र इन्स्पेक्टर जनरल होते म्हणे.. तेलगीचा घोटाळा उघडकीस आणला या महाशयांनी.. मग आता काय बुद्धी भ्रष्ट झाली का या मूर्खाची.. ह्याला पाकिस्तानी हेर का म्हणू नये ? पोलीस म्हणून निवृत्त झाला तर अक्कल गहाण पडली कि काय ? आणि महाराष्ट्र टाईम्स ला तरी काय गरज आहे असे लेख लिहायची देव जाणे.. लोकांच्या प्रतिक्रिया फिल्टर नाही करत किंवा छापत नाहीत.. तेव्हा त्यांच्या मध्ये दम नसतो.. आणि हे असले लेख छापतात.. त्यातले काही वाक्ये खालीलप्रमाणे १. अजमल कसाब २६ / ११ च्या हल्ल्याआधी पाकिस्तानातून आलेला दहशतवादी नसून त...

करकरे यांच्या बुलेट प्रुफ जाकीटाचा घोळ

हे लोकसत्ता मधले सदर वाचले वाचले आणि सुन्न झालो.. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=27860:2009-11-29-20-41-38&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104 हे जर खरे असले तर मात्र आपली यंत्रणा पूर्ण संपलेली आहे.. जर ३ अति वरिष्ट अधिकारी फक्त बुलेट प्रुफ जाकीट च्या खरेदी साठी अमेरिकेपर्यंत जाऊन निकृष्ट जाकिटे विकत घेत असतील तर या देशाचे खरच कठीण आहे.. म्हणजे मिळणाऱ्या लाचेपोटी आपल्याच सहकाराचा जीव धोक्यात टाकायचा.. आणि सरकार तरी का चाल ढकल करत आहे या बाबत.. सरकार मधल्या काही हलकट लोकांचे तर काही संबंध गुंतले नाही न यात.. करकरे यांचे जाकीट गहाळ झाले.. ती फाईल गहाळ झाली.. हि काय करणे आहेत कि काय.. करकरे यांच्या जिवाला धोका असल्याची इंटिलिजन्स ब्युरोची माहिती असल्यामुळे करकरे यांना चंदेरी रंगाची खास बुलेटप्रूफ टाटा सिएरा गाडी (एमएच ०१ एसए १८८१) देण्यात आली होती. परंतु आश्चर्यकारकरीत्या २६/११ च्या हल्ल्याच्या आधी चार दिवस ही गाडी काढून घेण्यात आली होती. याचा अर्थ काय लावावा? मुश्रीफ यांनी लिहिले पुस्तक खरे म्हणावे कि काय? "हु किल्ड करक...

NRI ना मायदेशी परतण्याचे आवाहन - मनमोहन सिंग

२६/११ च्या दिवशी हि बातमी वाचून अचंबा वाटला... मनात आले कशाला NRI भारतात कशाला परत येतील ? मरायला ?? २६/११ ला १६० लोक मेलेत त्यांना आपण फक्त श्रद्धांजली वाहतो.. शूरवीर हेमंत करकरे आणि साळसकर यांच्यासारखे पोलीस धारातीर्थी पडलेत.. हल्लेखोर कसाब मस्तपैकी बिर्याणी झोडतोय तुरुंगात.. आज वर त्याच्या ३१ कोटी रुपये सरकारने खर्च केलेत... त्याचे इतर हलकट मेलेले साथीदार करदात्यांच्या पैशांनी शवागारात आहेत.. कशा साठी ?? माहित नाही.. भारत काय सिद्ध करू इच्छितो याने ? माहित नाही.. या हलकट लोकांना कधी शिक्षा होणार का.. माहित नाही.. पोलिसांमध्येच सुसंगत co-ordination नाही त्यामुळे काही पोलीस हल्लेखोरांचा मुकाबला करण्यासाठी रस्त्यावर उतरलेच नाहीत.. याला काय म्हणावे?? कि देशावर हल्ला होतो आहे याची त्यांना अजिबात चाड नाही?? दावूद इब्राहीम सारख्या चे अजून आपल्या देशात जाळे आहे आणि ते कित्येक वेळा दहशतवादी हल्य्यांसाठी वापरले गेले आहे.. अजून ते का अस्तित्वात आहे ?? त्यातून हे राम मंदीर आणि बाबरीचे भूत परत मानगुटीवर बसले आहे.. प्रत्येक राजकारणी पक्ष त्याचे क्रेडीट घेण्यासाटी तरफडत आहे.. पण का ?? बाबरी पडली आ...

कसाबवर ३१ कोटीचा खर्च झालाय

लांछनास्पद बातमी आहे हि.. भारत सरकार जगाला नक्की काय सिद्ध करून दाखवू इच्छिते ?? कि आम्ही किती महान न्याय दाते आहोत ?? आणि तो हलकट अजून मागण्या वाढवतोय.. त्याला चांगले जेवण हवे.. वाचायला उर्दू वर्तमान पत्र हवे.. पुस्तके हवीत.. इथे ज्या लोकांच्या तोंड चा घास त्याने हिसकावला त्याची काहीही चाड नाही सरकारला.. आणि असल्या नराधमाचे चोचले पुरवत आहेत.. हेच का आपले लोकमान्य सरकार ?? म्हणजे सरकारला अतिरेकी आणि गुन्हेगारांवर खर्च करायला हवा आणि पोलिसांना नवीन हत्यारे द्यायला खर्चाला परवानगी आणि लाल फीत?? असे कसे.. कसाबसाठी आर्थर रोड जेलमध्ये बुलेटप्रुफ आणि बॉम्बप्रुफ असे खास तुरुंग (स्पेशल सेल) तयार करण्यात आले आहे. स्फोटकांनी भरलेला ट्रक जोरात आपटला तरी या तुरुंगात ठेवलेल्या कसाबला काहीही होऊ नये अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जे जे हॉस्पिटलच्या आवारातही कसाबसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तब्येत बिघडल्यास कसाबला ताबडतोब जे जे मध्ये आणून त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची फौज सज्ज आहे. मागील काही महिन्यात कसाबला जे जे मध्ये नेण्याची वेळ आली नसली तरी वेळ पडल्यास त्याच्या प्रकृतीची ह...

विचार - बलात्कार कसे थांबवावेत

रोज पेपर मध्ये कमीत कमी ३ बातम्या बलात्काराच्या असतात.. काहीतर इतक्या भयंकर असतात कि वाचून रक्त सळसळते आणि असे वाटते कि उठावे आणि सरळ ह्या बलात्कार्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना संपवावे.. कुणा निष्पाप व्यक्तीवर जबरदस्ती करायचा ह्या नालायक लोकांना काय अधिकार ?? आणि माहित असून देखील त्या मुलीचे किंवा बाई चे नातेवाईक काहीच का नाही करत.. किती संताप जनक आहे आहे हे सगळे.. "मतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी चौघांना अटक" (http://epaper.esakal.com/esakal/20091125/5603600513670594021.htm) हे किती निघृण कृत्य आहे.. मला वाटते जर हे प्रकार थांबवायचे असतील तर एकाच उपाय.. बालात्कार्यांना सरळ २ गोळ्या घालाव्यात.. खरे तर हि खूपच सौम्य शिक्षा आहे.. त्यांना मरे पर्यंत मारले पाहिजे.. त्याशिवाय हे थांबणारच नाही.. कारण ह्या गुन्ह्याला काही शिक्षाच असू शकत नाही.. सक्तमजुरी आणि कैद हि काही यावर शिक्षा नव्हे.. एका निष्पाप जीवाचे आयुष्य बरबाद करण्याला कैद !! आपली महान न्याय व्यवस्था असे गुन्हे गभीर पणे कधी बघणार? सदोष मनुष्यावधा इतकाच बलात्कार देखील गंभीर आहे.. जळगाव, मिरज सेक्स कांड मध...