"भाषा आणि धर्माच्या मुद्यावर जनतेमध्ये फूट पाडणं शिवसेनेला कधीच मान्य नव्हतं, नाही" हे शिव सेनेच्या जोशी सरांनी म्हटलेले वाक्य जरा गोंधळात टाकणारे आहे नाही ? शिव सेने चे असे म्हणणे आहे की म.न.से. ने त्यांचा मराठी भाषेचा मुद्दा चोरला !! आणि शिव सेनेचे हिंदुत्व सर्वांनाच माहित आहे.. मग जात आणि भाषेच्या मुद्द्या वर जाणते मध्ये कोण फुट पाडत आहे ? ----------------------------------------------------------------------------------------- 'विदर्भ बंद/बंड' 'हिट', ऐन थंडीत वातावरण 'हॉट' ट्रेन व्यवस्था आणि सर्व जनताभिमुख व्यवस्था बंद करायच्या आणि बंद यशस्वी झाल्याचा दावा करायचा.. जर विदर्भ होण्याच्या आधी हे असे तर विदर्भ झाल्यावर रोजच बंद करतील.. "बसेसवर दगडफेक झाली, पण बससेवा बंद झाल्यानंतर पुन्हा सारं सामसूम होऊन गेलं. " होणारच ना !! हि काय पद्धत आहे का बंद पुकारायची.. हे बंद पुकारणारे, बसेसवर दगडफेक करणारे आंदोलक आणि दंगलखोर सारखेच नाहीत का.. मग दंगलखोरांना जरा "दिसताक्षणी गोळ्या" घालायचा आदेश इथे ह्या हिंसक आंदोलकांना का देऊ नये अथवा दिल...