Posts

Showing posts with the label bharati vidyapeeth

कायदेशीर चोरी

मंत्र्याबरोबरचा विमानप्रवास मोफत याला म्हणतात कायदेशीर चोरी... किंवा कायदेशीर लुटालूट.. कायदा हेच हरामी करणार मग करतांना स्वतःचाच विचार करणार.. जर ह्या कुत्र्यांना कुठे विसित द्यायची आहे तर कुटुंब कशाला घेऊन तरफडायचे.. कुटुंब आणि नातेवाईक त्या विसित च्या ठिकाणी जाऊन काय करणार ? त्यांचे तिथे काय काम.. काय सहल आहे काय ? ते देखील करदात्यांच्या पैशांनी ? आधीच हे खासदार, आमदार, नगरसेवक कामे करत नाहीत.. बघावे तेव्हा स्वतःचे खिसे भरण्यात मग्न.. आणि हे भिक्कारचो** विमानाच्या प्रवासाचे पैसे पण भरू शकत नाही काय ? अरे काही जनाची नाही तरी मनाची तरी बाळगा !! भारत रसातळाला जात आहे त्याची हि तर नांदी आहे.. इथे कुंपणच शेत खातेय त्याला शेतकरी काय करणार.. भारतात जन्म होणे म्हणजे काही पूर्वजन्मीचे भयाण पाप असावे.. -------------------------------------------------------------------------------------------------------- अजितदादा व पतंगराव कदम यांच्या संस्थांना कात्रजचा भूखंड देण्यास स्थगिती बरे झाले .. कशाला पाहिजे भूखंड.. आणि तेदेखील मोक्याच्या जागी ?? भारती विद्यापीठाच्या नावाने किती जागा लाटली रे पतन्ग्य...