Posts

एटीएम फोडणाऱ्या दोघांना अटक

एटीएम फोडणाऱ्या दोघांना अटक पुन्हा उत्तर प्रदेश चे लोक असे धंदे करताना पकडले.. उगाच नाही UP अणि बिहार च्या लोकांना महाराष्ट्र अणि इतर राज्ये शिव्व्य देत..

काय मजा चालू आहे नाही महाराष्ट्रात

काय मजा चालू आहे नाही महाराष्ट्रात ... इतक्या समस्या असताना आपले सर्कार शाहरुख़ खान, मराठी अमराठी वाद आणि IPL सामने यांच्याकडे अगदी जातीने लक्ष पुरवत आहे.. म्हणजे  महागाई, बेरोजगारी, पाणी समस्या, लोडशेडिंग, बाल मजुरी, कन्या भ्रुण हत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जबाजारी महाराष्ट्र, अधिवासी वसलेली अंधश्रद्धा, कुपोषण, खराब रस्ते, शिक्षणात वाढणाऱ्या आत्महत्या, सहकार साखर घोटाळे, सहकार बँक घोटाळे या बद्दल या राजकारणी कुत्र्यांना काहीही देणे घेणे नाही.. फक्त काहीतरी फालतू बकबक करून भिक्कार मीडिया च्या जोतात रहायचे..  अरेरे उगाच नाही गुजरात नंबर एक चे राज्य होते आहे.. 

महान पिता विलासराव देशमुख

बघा बघा कुत्र कसे पीठ खाते आहे.. हा लेख जरूर वाचा  http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=46419:2010-02-08-19-01-08&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid= २ म्हणजे विलास देखमुख फक्त त्याच्या मुलांच्या कंपन्यांसाठी काम करत आहे. एकीकडे इंडियाबुल्स ला टेंडर्स मिळवून द्यायचीत आणि आता सद्या अवजड उद्योगमंत्री असल्याने धान्यापासून दारू निर्माण करायचे कारखान्यांचे परवाने दुसर्या पोराला मिळवून द्यायचे.. नुसते हे नव्हे तर "खराब" ज्वारी व्यापार्यांकडून विकत घेऊन हे धंदे करायचे.. जर ज्वारी खराबच घायची होती तर मग सरकारकडून घ्यायची होती ना किंवा ११.५ रुपये किलोने शेतकर्यांनी पण विकली असती कि खराब ज्वारी... पण मग व्यापार्यांकडून विकत घेतली म्हणजे परत बाजारात त्याचा साठ नसल्याने भाव वाढणार..  आणि नुसते हेच नाही तर त्या कारखान्यांना अनुदाने पण मिळवून द्यायची.. वा रे वा.. म्हणजे नुसती चोरी नाही तर सरकारी चोरी पण.. आणि हे अल्कोहोल खरच औद्योगिक आहे कि औद्योगिक प्रमाणावर अल्कोहोल बनवणे चालू आहे ? आणि तिसरा मुलगा रितेश देशमुख ला राम गोपाल ...
उत्तर प्रदेशातील व्यक्तीकडून साडेतीन किलो चरस जप्त   ऍडमिशन' मिळवून देणाऱ्या दोन बिहारी तरुणांना अटक   म्हणून या मुर्खांचा राग येतो.. इथे येउन घाण करतात..  स्वतःच्या राज्यांची अशीच वाट लावली आता बाकी ठिकाणची वाट लावत आहेत.

शिवसेनेच्या विजयात कॉंग्रेसचा 'हात' - आझमी

काय गम्मत आहे नाही.. हा फरहान आझमी त्याच्या तीर्थरुपांच्या कर्माचे फळ म्हणून पडला.. आणि अबू आझमी आमदारांकडून मुस्काटात खाऊन पण आपली टांग वर करणार ती करणारच.. अर्थात इतकी साधी प्रतिक्रिया सकाळच्या छक्क्यांनी छापली नाही म्हणून इथे..

अतिरेक !!

आधी सोनियांशी मराठीत बोला - उद्धव ठाकरे http://72.78.249.124/esakal/20100124/5457067059577067361.htm या बातमीवर काय बोलावे.. मराठीचा अभिमान सर्वांनाच आहे पण त्याच प्रदर्शन आणि नको तिथे insistence काही बरोबर वाटत नाही.. उगाच त्यामुळे मराठी बाबतीत गैरसमज होऊ शकतो.. जर सोनिया गांधींबरोबर काही बोलायचे असले तर सामायिक भाषा (हिंदी) असताना दुभाषे घेऊन मराठीत का बोलायचे.. हा मात्र अतिरेक आहे.. अर्थात इतकी साधी प्रतिक्रिया सकाळ च्या मुर्खांनी छापली नाही म्हणून इथे ... ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- शेतकरी हितासाठी घरी जाण्याची तयारी http://72.78.249.124/esakal/20100124/4900629333442591628.htm अहो साहेब २ दिवसात तुमी काय काय विधाने केलीत ? नुसते भाषणात बळीराजा आणि प्रत्यक्षात काहीही नाही.. कशाला उगाच लोकांना भुलवता.. शेतकरी राबतो आणि धान्य दलालाला विकतो आणि तो दलाल सर्व किमती ठरवतो.. तोच मुळात हरामखोर आहे.. आणि सरकार आणि इतर बाजार बुणगे त्याला पाठींबा देतात.. शेतकरी सहकार ...

अरेरे सकाळ

Image
पुन्हा दबाव आणला तर तशीच कबुली - कसाब या बातमी वर ची सकाळ ने approve केलेली प्रतिक्रिया बघा.. निर्लज्ज सकाळ वाले काय दारू पिऊन बसले होते काय असल्या प्रतिक्रिया approve करायला ? आणि बर्याच वेळा शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या बाताम्यान्वरच्या प्रतिक्रियाच नाही छापत.. सकाळ हे वृत्तपत्र सकाळी शौचालयात वाचून तिथेच टाकून द्यावे... -------------------------------------------------------------------------- ‘आयपीएल’ची अस्पृश्यता! हा अग्रलेख आहे... आणि मला एक कळले नाही पाकिस्तान रोजच्या रोज आपल्यावर तांगडे वर करून लघु शंका करत आहे आणि लोकसत्ता च्या मूर्खांना कसला आला आहे त्यांचा पुळका.. मूर्ख लेकाचे.. ----------------------------------------------------------------------------- भारतात पुन्हा २६/११ होणार नाही याची हमी पाकिस्तान देऊ शकत नाही- गिलानी आपण त्यांची डुक्करे (कसाब आणि दाउद ची अंडी पिल्ली ) पोसत आहोत आणि हे कुत्तरडे रोज तंगडे वर करून मुतत आहे... आणि केवळ भारतीयांनाच नव्हे तर हरामखोर पाकांड्याना पण आपल्या न्याय व्यवस्थेवर किती विश्वास आहे हेच दिसून येते.. त्या कसाब ला आत्ता पर्यंत फाशी दिली...